शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बोटी पळवल्या... वाळूही केली गायब

By admin | Updated: October 12, 2016 02:39 IST

पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती

पाटस/देऊळगावराजे : पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती समोरील वाळूचे ढिगारे रात्रीतून अचानकपणे गायब झाले. तर देऊळगावराजे येथे पकडलेल्या बोटीही शिताफीने त्यांनी गायब केल्या आहेत. पाटसमध्ये चौकशीचे आदेश देण्यापलीकडे प्रशासनाच्या हातात मात्र काही राहिलेले नाही. तर देऊळगावराजे येथे महसुल वनविभाच्या कर्मचारी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. पाटसच्या संदर्भात मंडल अधिकारी, तलाठी यांना चौकशीच्या सूचना दिल्या असून, वाळू गायब प्रकरणात ज्या कोणाचा हात असले त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पाटस ग्रामपंचायती समोर वाळूचे ढिगारे साचले होते. हे वाळूचे ढिगारे कोणी जमा केले, याचा थांग पत्ता नाही; मात्र मध्यरात्रीच्या सुमाराला हे ढिगारे गायब झाले आहे. एकंदरीतच ढिगारे गायब केले कोणी, याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. पाटस ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घातल्याचा ठराव झाला आहे. कारण, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या आवजड वाहनांमुळे रस्ते खराब होण्याचे प्रकार सुरू झाले असल्याने ग्रामसभेत वाळू वाहतुकीच्या बंदीचा ठराव झाल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. पेडगाव येथे वन विभागाच्या हद्दीतील यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंके यांनी कारवाई केली. त्यांच्या पथकांनी या बोटींना जलसमाधीही दिली. याच दिवशी पेडगाव साखरी पुनर्वसन येथेही या पथकाने बोटी पकडल्या. त्यानंतर पंचनामे करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटी कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिल्या. मात्र, बोटीच्या बंदोबस्तासाठी अधिकारी नसल्याचा फायदा घेत वाळूमाफियांनी या बोटीने के्रनच्या साह्याने ट्रकमध्ये टाकून पळवल्या. पेडगाव (ता. दौंड) येथे बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे सार्वजनिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आम्ही बोटी ताब्यात घेतल्या नसल्याचे सांगतात. परंतु, तहसीलदार यांनी पंचनामा तयार करून त्यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेऊनच वनविभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.