शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

भोरची सुरक्षा 25 पोलिसांवरच

By admin | Updated: November 24, 2014 23:37 IST

भोरशहराचा वाढलेला पसारा, लोकसंख्या, तसेच तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणो याचा विचार करता भोर पोलीस ठाण्यात असलेली पोलिसांची संख्या मर्यादित आहे.

सूर्यकांत किंद्रे : भोरशहराचा वाढलेला पसारा, लोकसंख्या, तसेच तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणो याचा विचार करता भोर पोलीस ठाण्यात असलेली पोलिसांची संख्या मर्यादित आहे. हा सर्व भार केवळ 2क् ते 25 पोलिसांना सांभाळावा लागत आहे. स्वातंत्रपूर्व काळात या ठाण्यासाठी ब्रिटिशांनी मंजूर केलेल्या पोलिसांच्या संख्येत अद्यापही बदल झाला नसल्याने याचा ताण पोलिसांवर पडत आहे. यामुळे दोन ते तीन दिवसांनंतर फिर्याद घेतली जाते. एखादी घटना घडल्यास त्याचा तपास मोहिमेवर अपु:या संख्येमुळे परिणाम होत आहे.
भोर पोलीस ठाण्यांर्तगत 118 गावांसह भोर शहर मिळून सुमारे 1 लाख 15 हजार लोकसंख्या आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रांत, तहसील, भूमिअभिलेख ही शासकीय कार्यालये ट्रेझरी, उपजिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय महामार्ग या शिवाय दुर्गम डोंगरी भागातील वरंध, आंबाडखिंड घाट परिसरात मोबाईलसह इतर सुविधांचा अभाव असतो. तालुक्याचा विस्तार पाहता अत्यंत कमी म्हणजे दोन पोलिसांवर 25 ते 3क् गावांची जबाबदारी आहे. याचा ताण पोलीस यंत्रणोवर ताण येत आहे.  भोर पोलीस ठाण्यांर्तगत पसुरे, हिडरेशी या दोन पोलीस चौक्या आहेत, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक तर 56 पोलीस मंजूर आहेत, त्या पैकी 28 कार्यरत असून 28 पोलीस व 6 अंमलदार सध्या कार्यरत आहेत. 6 पोलीस प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. राहिले 22 कर्मचारी, आणि त्यातील रजा व  सुटय़ा याचा विचार करता फक्त 15 पोलीसच भोरमध्ये काम करतात. दोघा पोलिसांना 25 ते 3क् गावांची जबाबदारी असते. (वार्ताहर)
 
4तालुक्यात  डीपी चोरी, पेट्रोल चोरी, घरफोडय़ा हे प्रकार वारंवार घडतात. उपजिल्हा रुग्णालय असल्याने अपघात किंवा इतर कारणाने मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांना जावे लागते. तालुक्याचे भौगोलिक कार्यक्षेत्र लांब  आहे. दुर्गम डोंगरी भागामुळे मोबाईल सुविधा नसल्याने संपर्क होत नाही. तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांची सुटीच्या दिवशी गर्दी असते. मांढरदेवी, काळुबाईच्या दर्शनाला मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. या सर्वाचा ताण पोलिसांवर येतो. अनेकदा पोलीस ठाण्याला ठाणो अंमलदारही नसतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांना काम करावे लागत आहे.  ब्रिटिशकालीन मंजूर केलेली पोलीस कर्मचा:याच्या सख्ंयेत बदल करुन पोलिसाची संख्या वाढवणो गरजेचे आहे व पोलीस कमी असलेल्या पोलीस ठाण्यात भरती करणो गरजेचे आहे, तरच सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे.