शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

By admin | Updated: December 21, 2015 00:42 IST

भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे

भोर : भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात धरण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आवश्यक एवढेच पाणी सोडले जावे. तसेच बेकायदेशिररीत्या सुरू असलेला पाण्याचा विर्सग थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाटघर धरण भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.भाटघर धरण भागातील संगमनेर, माळवाडी, ब्राह्मणघर, गोरड, म्हशीवली, हर्णस, मळे, करंदी बुद्रुक, डेरे, सांगवी हि. मा., म्हाळवडी या गावांतील ७४४ नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाटघर धरणात गेल्या वर्षी धरणात या महिन्यात ३० टक्के कमी पाणीसाठा होता. मागील २२ दिवसांपासून धरणातून २ हजार ५९९ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडल्याने धरणात ५४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील चार मोऱ्यांतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी बंद करून माळवाडी गावाकडील बाजूच्या मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)