शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

बीरआरटी मार्चपर्यंत सुरू करणार

By admin | Updated: January 30, 2015 03:36 IST

मी आता मंत्री नसल्याने रिकामाच आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणि पिंपरी-चिंचवड याकडेच आता अधिक लक्ष देणार आहे.

पिंपरी : ‘‘मी आता मंत्री नसल्याने रिकामाच आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणि पिंपरी-चिंचवड याकडेच आता अधिक लक्ष देणार आहे. आगामी काळात शहरात पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना महत्त्व द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीने बीआरटी प्रकल्पाचे किमान दोन मार्ग मार्चपर्यंत सुरू करण्याचा मानस आहे,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने ते शहर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी आकुर्डीतील हॉटेलमध्ये पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीस महापौर शकुंतला धराडे , उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आझम पानसरे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम, माजी उपमहापौर शरद मिसाळ, डब्बू आसवानी, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, दत्ता साने, नाना काटे आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पानंतर चित्र स्पष्ट होईल, कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यायचे हे निश्चित होईल. पंतप्रधान मोदी यांची लाट होती. त्यामुुळे लोकसभा, विधानसभेत त्यांना यश मिळाले, असे म्हटले जाते. कोणतीच लाट कधीच कायम टिकत नाही, हे गेल्या ३० वर्षांच्या राजकारणात अनुभवले आहे. अपेक्षांची पूर्ती झाली नाही, तर लोक पाठ फिरवतात. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी धार्मिक कट्टरवादापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला. हे आत्मचिंतन करायला लावणारे असल्याचे भाजपने लक्षात घ्यावे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खात्यात यापूर्वीच्या मंत्र्यांच्या काळात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.आता सरकार त्यांचे आहे, आरोप कशाला करायचे, कारवाई करून दाखवावी, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. (प्रतिनिधी)