शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

भाव नसल्याने कांदा बराखीत पडून

By admin | Updated: May 11, 2017 04:15 IST

शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजे : शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत केले आहे. तर काही शेतकरी पावसाळ्यापूर्वीच कांदा बराखीची डागडुजी करून कांदा बराखीमध्ये सुव्यवस्थित ठेवण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या परिस्थितीत कांदा पिकाला एकरी ४0 ते ४५ हजार रुपये खर्च येत आहे. त्यामध्ये शेतीची मशागत करुन कांदा पिकाच्या लागणीसाठी सरी काढणे, कांदा लागवड, खुरपण, रासायनिक खते-औषधे, औषध फवारणी, कांदा काढणी, शेतातून काढलेला कांदा वाहतूक मार्केटपर्यंत करणे इत्यादीसाठी या पिकाला खर्च येत आहे. परंतु आत्ताच्या चालू बाजारभावाप्रमाणे कांदा विक्री केल्यास शेतकऱ्याला तोटा येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विकण्याऐवजी कांदा बराखीत टाकणे पसंत केले आहे. चालू वर्षी कांद्याला बाजारभाव चांगला राहील. कांद्याची निर्यात चालू झाली तर बाजारभावात वाढ होईल व खर्च वजा जाता चार पैसे शिल्लक राहतील, अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटते.