शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

भाव नसल्याने कांदा बराखीत पडून

By admin | Updated: May 11, 2017 04:15 IST

शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजे : शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत केले आहे. तर काही शेतकरी पावसाळ्यापूर्वीच कांदा बराखीची डागडुजी करून कांदा बराखीमध्ये सुव्यवस्थित ठेवण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या परिस्थितीत कांदा पिकाला एकरी ४0 ते ४५ हजार रुपये खर्च येत आहे. त्यामध्ये शेतीची मशागत करुन कांदा पिकाच्या लागणीसाठी सरी काढणे, कांदा लागवड, खुरपण, रासायनिक खते-औषधे, औषध फवारणी, कांदा काढणी, शेतातून काढलेला कांदा वाहतूक मार्केटपर्यंत करणे इत्यादीसाठी या पिकाला खर्च येत आहे. परंतु आत्ताच्या चालू बाजारभावाप्रमाणे कांदा विक्री केल्यास शेतकऱ्याला तोटा येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विकण्याऐवजी कांदा बराखीत टाकणे पसंत केले आहे. चालू वर्षी कांद्याला बाजारभाव चांगला राहील. कांद्याची निर्यात चालू झाली तर बाजारभावात वाढ होईल व खर्च वजा जाता चार पैसे शिल्लक राहतील, अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटते.