शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

भविष्यात आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हा

By admin | Updated: May 9, 2017 03:32 IST

२१ व्या शतकातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे पोलिसांपुढे मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांनी सक्षम व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : २१ व्या शतकातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे पोलिसांपुढे मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांनी सक्षम व्हावे, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी व्यक्त केले.नानवीज (ता. दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्र. ३८च्या दीक्षान्त संचलन समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, ‘‘समाजाचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा पोलीस खात्याला काळिमा लागणार नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात प्रलोभनाला बळी पडू नका. पोलीस हा समाजाला न्याय देणार आहे. तेव्हा पोलीस होणे हे भाग्याचे आहे, कारण समाजातील प्रत्येक घटनेत पोलीस सहभागी असतो.’’प्राचार्य विजय मगर म्हणाले, की आजपावेतो १२ हजार ७९६ प्रशिक्षणार्थी या केंद्रातून प्रशिक्षत झाले आहेत. प्रशिक्षणार्थींना कायद्याचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. त्यानुसार व्यायामशाळा, वाचनालय इत्यादी सुविधा प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेळी पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर कराटे आणि मलखांब यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सीताराम नरके, सुचित्रा तबीब यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष गांधी यांनी आभार मानले. दीक्षान्त संचलनानंतर ट्रॉफी कॉप एज्युकेशन पात बास्केटबॉल ग्राऊंड प्राचार्य कार्यालयातील सभागृहाचा उद्घाटन मान्यवरांनी केले.