शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बारामतीत एसटीसेवा अपुरी

By admin | Updated: November 19, 2014 04:32 IST

बारामती आगारावर सध्या प्रवाशांचा प्रचंड भार पडत आहे. त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असल्याने बस स्थानकात कायमच गर्दी असल्याचे दिसून येते.

बारामती : बारामती आगारावर सध्या प्रवाशांचा प्रचंड भार पडत आहे. त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असल्याने बस स्थानकात कायमच गर्दी असल्याचे दिसून येते. बारामती बस स्थानकामध्ये दुपारी एकपर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर प्रवाशांचा प्रचंड भार पडत आहे. या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रवशांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत असते. बारामती येथून नीरा, जेजुरी, वालचंदनगर, भिगवण आदी ठिकाणी प्रवाशांची संख्या लक्षात घेता, दर १० ते २० मिनिटांनी बसची आवश्यकाता आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत आगाराकडे बससंख्या कमी आहे. बारामती आगाराला १०६ बसगाड्यांची मंजुरी आहे. तेवढ्या बसगाड्या आगाराकडे उपलब्ध आहेत. मात्र, प्रासंगिक करार, शालेय सहली, जत्रा-यात्रा ‘स्पेशल’ यांसाठी आगाराकडे दररोज पाच गाड्यांची मागणी असते. त्यामुळे या गाड्या द्याव्या लागतात. सध्या आगाराकडे २१५ वाहक व २४८ चालक आहेत. रोजच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, आगाराला आनखीन २० गाड्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे, २० वाहक व २० चालकांचीही आवश्यकता आहे. तरच, आगारावरील हा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती बारामती आगाराचे आगारप्रमुख रमाकांत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संध्याकाळी सातनंतर वालचंदनगर, नीरा, भिगवण, इंदापूर, जेजुरी आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तासन् तास प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)