शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

By admin | Updated: November 5, 2014 05:42 IST

बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो.

बारामती : शेतक-यांमध्ये पाणी व्यवस्थापनाबाबत जागृती होण्यासाठी तसेच ओढे, नाले यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर हंगामी पिकांसाठी करता यावा यासाठी कृषी विभागामार्फत ‘वनराई’बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत. बारामती तालुक्यामध्ये २४० ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १९० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सुपे, खामगळवाडी, लोणी भापकर आदी कृषी सज्जांमध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांनी वनराई बंधाऱ्यांची निमिर्ती केली आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. बारामती तालुक्यातील जिरायती भागाला कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या परिसरात जेवढा पाऊस पडतो. त्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा शेवटचा थेंब सुध्दा जमिनीत मुरवावा, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी हंगामी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ शकतात. या वनराई बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)