शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंडा जोशी यांचा राजीनामा

By admin | Updated: March 20, 2017 04:31 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच वार्षिक पारितोषिक विभागाच्या कार्यवाहपदाचा बंडा जोशी यांनी

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच वार्षिक पारितोषिक विभागाच्या कार्यवाहपदाचा बंडा जोशी यांनी अचानक राजीनामा दिल्याने साहित्य वर्तुळाला काहीसा धक्का बसला. अंतर्गत राजकारणामुळे हे घडले असण्याची चर्चा रंगली होती. आमच्यात कोणतेही मतभेद नसून, एकपात्री कार्यक्रमांच्या दौऱ्यामधील व्यस्ततेमुळे परिषदेला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी बंडा जोशी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात जोशी यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असून, कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, दोन ते तीन महिन्यांपूर्वीच परिषदेच्या कार्याध्यक्षांकडे आपण राजीनाम्याविषयी बोललो होतो. एकपात्री परिषदेसह अनेक संस्थांच्या पदावर मी कार्यशील आहे. या व्यापातही वर्षभर मी काम केले. त्यामुळे पदाच्या राजीनाम्याचे पत्र मी मागच्या बैठकीत दिले. हा राजीनामा अद्यापही स्वीकारलेला नसला तरी 31 मार्चपर्यंतच मी या पदावर राहाणार असून, पर्यायी व्यक्ती शोधण्याचे कार्याध्यक्षांना सांगितले आहे. त्यावर तुम्ही कमी जबाबदारीचे पद घ्या, पण परिषदेत कार्यरत राहा, असा पर्याय त्यांच्यापुढे ठेवला असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)