शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पणदरे खिंडीतील वळणे धोकादायक

By admin | Updated: November 26, 2015 00:59 IST

तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

माळेगाव : तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे. छोटे-मोठे अपघात तर आता नित्याचीच बाब बनत चालले आहेत. नीरा-बारामती या वर्दळीच्या मार्गावर असलेली खिंड दिसायला छोटी व सहज सोपी वाटत असली, तरी खिंडीच्या दोन्ही बाजूंना असलेला तीव्र उतार व नागमोडी वळणे यांमुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. या खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या खिंडीला तीव्र चढ व उतार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने नीरेकडून येणारी वाहने थेट ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडतात. तर, बारामतीकडून येणारी वाहने सरळ डोंगरावर जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी होते. अशी परिस्थिती असतानादेखील दोन्ही वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. रस्त्याची खड्डे पडून चांगलीच दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर)ऊस वाहतूकदारांची तारेवरची कसरत...४माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर साखर कारखान्याला याच खिंडीतून उसाची वाहतूक केली जाते. उसाचे ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्या चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. ओव्हरलोड केल्याने व एकाच वेळी दोन-दोन ट्रेलर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असे अपघात होतात. खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.वाहनचालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देत आहेत. केवळ खड्डे बुजविण्याव्यतिरिक्त कोणतेच काम होताना दिसत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आसल्याचे दृश्य आहे. या भागात वळणांवर संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच पांढरे पट्टे व रेडियमच्या चमकणाऱ्या पट्ट्या लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.