शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

पुरस्कार हा प्रकार संशयास्पद

By admin | Updated: January 19, 2016 01:32 IST

ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात

ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात यासह शासनाच्या पुरस्काराचे वैभव सूर्यप्रकाशाएवढे मोठे आहे, पुरस्कारापेक्षा साहित्यिक सुरक्षित असणे गरजेचे आहे, समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे, अशी वेगवेगळी मते लेखकांनी ‘मराठी वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांचे सामाजिक व सांस्कृतिक स्थान’ या विषयावरील परिसंवादात मांडली. ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सोमवारी शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात संजय जोशी, किशोर बेडकीहाळ, डॉ. मनोज तायडे, मंगेश काळे, सुरेश वांदिले यांनी सहभाग घेतला.तायडे म्हणाले, ‘‘पुरस्कार लेखकाला सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात; मात्र त्यामुळे लेखक मोठा होत नसतो, तर त्याच्या लेखनामुळे तो मोठा होत असतो. पुरस्काराचा अनेकांना चांगला उपयोग होतो.’’ वांदिले म्हणाले, ‘‘शासनाच्या पुरस्काराने अनेकांना आनंद होतो. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत सर्वांचेच समाधान करणे शक्य होत नाही. समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे. पुरस्कार संस्कृतीचे महत्त्व कुठे शोधायचे? हीदेखील संशयास्पद बाब आहे. लेखनाचे प्रयोजन हरवत चाललेय, अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)