शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

यंत्रणांनी ठेवावा समन्वय

By admin | Updated: May 12, 2017 05:08 IST

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी अधिका-यांना केले. विधानभवन सभागृहामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त राव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, सरपंच सुनिता टिळेकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वारक-यांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, मुक्कामाच्या ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा करावा अशा सुचना त्यांनी केल्या. सुरक्षेच्या आणि घातपाताच्या पार्श्वभुमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना पोलीस दलाला देण्यात आल्या. स्वच्छ पाणी पुरवठ्या सोबतच, वैद्यकीय सोयी, रूग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा, मोबाईल कनेक्टिव्हीटीबाबत सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले.श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जूनला आणि श्रीक्षेत्र देहूगाव येथून संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे १६ जूनला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्री सोहळ्याच्या तयारी बाबत आढावा बैठका झाल्या आहेत.