शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

यंत्रणांनी ठेवावा समन्वय

By admin | Updated: May 12, 2017 05:08 IST

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी अधिका-यांना केले. विधानभवन सभागृहामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त राव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, सरपंच सुनिता टिळेकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वारक-यांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, मुक्कामाच्या ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा करावा अशा सुचना त्यांनी केल्या. सुरक्षेच्या आणि घातपाताच्या पार्श्वभुमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना पोलीस दलाला देण्यात आल्या. स्वच्छ पाणी पुरवठ्या सोबतच, वैद्यकीय सोयी, रूग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा, मोबाईल कनेक्टिव्हीटीबाबत सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले.श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जूनला आणि श्रीक्षेत्र देहूगाव येथून संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे १६ जूनला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्री सोहळ्याच्या तयारी बाबत आढावा बैठका झाल्या आहेत.