शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

राज्यपालांमार्फत पुनर्विचार याचिका हा कायदेशीर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा 下राष्ट्रपतींमार्फत载 पुनर्विचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा 下राष्ट्रपतींमार्फत载 पुनर्विचार याचिका 下हा载 सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे 下मत载 वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न 下राजसत्तेशिवाय载 सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 下शिळेपणा载 आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला 下तर载 ताजेपणा येईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजेंनी 下आज载 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील घरी भेट घेऊन मराठा 下आरक्षणाबरोबरच载 विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि 下डॉ.载 बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. 下तर载 संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र 下का载 येऊ शकत नाहीत? शाहू महाराज आणि 下डॉ.载 आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले. गायकवाड अहवालातील त्रुटी भरून काढाव्या लागतील. त्यासाठी काही दिवस लागतील. मराठा आरक्षण 下हा载 प्रश्न व्यापक करण्यासाठी लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शरद पवारांसह प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावणार आहे.

विनायक मेटे 下हे载 ५ जून रोजी आंदोलन करणार आहे. त्यासंदर्भात बोलताना संभाजीराजे म्हणाले, 下हा载 न्यायप्रविष्ट विषय आहे. त्यातून मार्ग काढण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे. तेव्हा लोकांना वेठीस धरू नये. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मार्ग आहेत.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे अ‍ॅडमिनिस्टेशन प्रिन्सिपल होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत. मराठा आरक्षणचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ?????????? आरक्षणावर ससंदेत सांगितले की, ‘आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते.

शरद पवारांनी नरो वा कुंरोवा भूमिका सोडावी

शरद पवार यांचे राजकारण ४० वर्षे पाहतोय. ते नेहमी नरो वा कुंरोवा भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा करू या, असे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना त्रासदायक ठरणार आहे. येणा-या सरकारला काही वेळा राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.