शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

राज्यपालांमार्फत पुनर्विचार याचिका हा कायदेशीर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा 下राष्ट्रपतींमार्फत载 पुनर्विचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा 下राष्ट्रपतींमार्फत载 पुनर्विचार याचिका 下हा载 सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे 下मत载 वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न 下राजसत्तेशिवाय载 सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 下शिळेपणा载 आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला 下तर载 ताजेपणा येईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजेंनी 下आज载 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील घरी भेट घेऊन मराठा 下आरक्षणाबरोबरच载 विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि 下डॉ.载 बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. 下तर载 संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र 下का载 येऊ शकत नाहीत? शाहू महाराज आणि 下डॉ.载 आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले. गायकवाड अहवालातील त्रुटी भरून काढाव्या लागतील. त्यासाठी काही दिवस लागतील. मराठा आरक्षण 下हा载 प्रश्न व्यापक करण्यासाठी लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शरद पवारांसह प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावणार आहे.

विनायक मेटे 下हे载 ५ जून रोजी आंदोलन करणार आहे. त्यासंदर्भात बोलताना संभाजीराजे म्हणाले, 下हा载 न्यायप्रविष्ट विषय आहे. त्यातून मार्ग काढण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे. तेव्हा लोकांना वेठीस धरू नये. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मार्ग आहेत.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे अ‍ॅडमिनिस्टेशन प्रिन्सिपल होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत. मराठा आरक्षणचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ?????????? आरक्षणावर ससंदेत सांगितले की, ‘आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते.

शरद पवारांनी नरो वा कुंरोवा भूमिका सोडावी

शरद पवार यांचे राजकारण ४० वर्षे पाहतोय. ते नेहमी नरो वा कुंरोवा भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा करू या, असे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना त्रासदायक ठरणार आहे. येणा-या सरकारला काही वेळा राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.