शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला जाण्याची चिन्हे असताना ढगाळ हवामानाचे संकट आले आहे. राज्यातील ७२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांची उगवणही झाली आहे.

ढगाळ हवामान फार दिवस टिकले तर उगवून आलेल्या पिकांना किड-रोगांचा धोका असल्याचे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्याचे रब्बी क्षेत्र सरासरी ५१ लाख २० हजार हेक्टर आहे. यातील ३७ लाख २ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक २० लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारीचे असते. यंदा १३ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ८ लाख ७५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ८१ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. अनेक ठिकाणी अजून पेरणीपूर्व मशगातीची कामे सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडी गायब झाली आहे. हे हवामान नव्याने उगवून आलेल्या पिकांवरील किड-रोगांंसाठी पोषक असते. मका व ज्वारीच्या पिकावर आताच काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. तसेच हरभऱ्यात घाटे अळी आणि मर रोग आढळून आला आहे. हे हवामान फार काळ टिकणार नाही. उन्हाची सुरुवात झाल्यानंतर पिकांसाठी ते अनुकूल ठरेल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.