शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अमृतांजन पुलाला सुरक्षा जाळी

By admin | Updated: June 30, 2015 00:09 IST

सततच्या अपघाती घटनांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या ऐतिहासिक अमृतांजन पुलाला अखेर सोमवारी सुरक्षा जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले.

लोणावळा : सततच्या अपघाती घटनांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या ऐतिहासिक अमृतांजन पुलाला अखेर सोमवारी सुरक्षा जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे स्टंट करण्यावर चाप बसणार आहे़ वारंवार या ठिकाणी अपघात घडत होते़ मागील दोन वर्षांत चार अपघातांमध्ये चार युवक ठार, तर चार जण जायबंद झाले होते़ यासह किरकोळ घटना वारंवार या ठिकाणी घडत होत्या़ हा पूल अमृतांजन नव्हे, तर अपघाती पूल म्हणून प्रसिद्ध होत असल्याने या ठिकाणी रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ‘लोकमत’ने संबंधित यंत्रणांसह पोलीस प्रशासन व तहसीलदारांकडे लावून धरली होती़ याची दखल घेत मागील तीन दिवसांपासून कंपनीने या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले होते़ ते सोमवारी पूर्ण झाले़पुणे जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून या पुलाची ओळख आहे़ हा पूल केवळ यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा बनला होता़ द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीच्या काळात राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाला समांतर मोठा दुसरा पूल उभारण्यात आला होता़ मात्र, हे करत असताना दोन्ही पुलांच्या मध्ये साधारण चार ते पाच फु टांचे अंतर ठेवण्यात आले होते़ ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती़ (वार्ताहर)