शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

आंबेडकरांची स्मृतिस्थळे जतन करणार

By admin | Updated: April 6, 2016 01:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील.

चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात ‘धम्मभूमी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, प्रा. शुक्राचार्य गायकवाड, प्रा. धर्मराज निमसरकर, मानव कांबळे, शरद जाधव, स्वप्निल रोकडे, प्रकाशक विजय जगताप, लेखक प्रभाकर ओव्हाळ, संयोजक सुनील चाबुकस्वार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.बडोले म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड येथे स्वहस्ते बुद्धमूर्ती स्थापित केली होती. धर्मांतरापूर्वी केलेले ते धर्मांतर होते. समता आणि बंधूतेच्या विचारांची केंद्रे बुद्धविहार बनली पाहिजेत.’’आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, लेखक प्रभाकर ओव्हाळ, प्रा. शुक्राचार्य गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या काशीबाई गायकवाड, शाहीर राजाराम वाघमारे, रोहिणी वडके, तसेच आंबेडकरी चळवळीतील सत्यवान मोरे, विनायक रोकडे, नाना गायकवाड, राजरत्न शिलवंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुनील चाबुकस्वार यांनी आभार मानले. (वार्ताहर)