शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आलेगाव पागा परिसरात पेरणीची लगबग, परंतु पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. ...

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. परंतु चासकमानचे आवर्तन हे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी कडधान्य पिके घेत आहे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने पेरणी न करता ट्रॅक्टरला काकर जोडणी व पेरणी पाभर बांधून पेरणी करत आहे कमी कालावधीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असल्यामुळे शेतकरीवर्गाची शेतातील कामे ताबडतोब होत आहे. परंतु या भागात अजूनही दमदार व जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे शेतकरीवर्ग शेती उपयोगी वस्तू साहित्य त्याची जोडणी बांधणी करत आहे, जोरदार पाऊस झाल्यास या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत असल्याचे मत शेतकरी राहुल वाघचौरे यांनी सांगितले.