शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

आलेगाव पागा परिसरात पेरणीची लगबग, परंतु पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. ...

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. परंतु चासकमानचे आवर्तन हे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी कडधान्य पिके घेत आहे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने पेरणी न करता ट्रॅक्टरला काकर जोडणी व पेरणी पाभर बांधून पेरणी करत आहे कमी कालावधीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असल्यामुळे शेतकरीवर्गाची शेतातील कामे ताबडतोब होत आहे. परंतु या भागात अजूनही दमदार व जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे शेतकरीवर्ग शेती उपयोगी वस्तू साहित्य त्याची जोडणी बांधणी करत आहे, जोरदार पाऊस झाल्यास या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत असल्याचे मत शेतकरी राहुल वाघचौरे यांनी सांगितले.