शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आघाडी सरकार सुडाच्या भावनेने काम करतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

पुणे : महाराष्ट्राने कायम देशाला चांगली राजकीय दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु, सध्या अस्तित्वात असणारी आघाडी सरकार सुडाच्या ...

पुणे : महाराष्ट्राने कायम देशाला चांगली राजकीय दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु, सध्या अस्तित्वात असणारी आघाडी सरकार सुडाच्या भावनेने काम करत आहे, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिला.

विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची खोडसाळ कृती या सरकारने केली आहे. हे सरकार भारतीय जनता पक्षाला घाबरले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, देव सुरक्षित नाही, विरोधी पक्षाचे नेते कसे सुरक्षित राहतील.

राज्यात महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. बलात्काराच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी यापूर्वी आमची सुरक्षा काढून ती महिलांसाठी द्या, असे सांगितले आहेच. आम्ही देखील सरकारच्या या सुरक्षेवर अवलंबून नाही. आमच्या नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी आमची मनगटे खंबीर आहेत. या पुढील काळात पुणे दौऱ्यावर असताना भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पुणे शहर युवा मोर्चा घेण्यास सक्षम आहे.