शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पाण्यासाठी आळंदीकरांची मानवी साखळी

By admin | Updated: March 29, 2016 03:30 IST

‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडी

आळंदी : ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडीपाण्याची आवश्यकता आहे. शासनाने याच जलवाहिनीतूनच आळंदीसाठी पाणी द्यावे, अन्यथा ही योजना पूर्ण होऊ देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला.भामा आसखेडचे पाणी हे आळंदीवरूनच पुढे पुण्यापर्यंत जाणार आहे, असे असताना आळंदीसाठी स्वतंत्र अशी लाइन टाकून खुशाल पाणी घ्या, असे सांगितले जाते. यामुळे आळंदीकर संतप्त झाले आहेत. चाकण चौकातून प्रदक्षिणा मार्गाने भैरोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आळंदी नगरपालिका चौक, महाद्वारात ठिय्या आंदोलन केले. या वेळी आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, नगरसेवक डी. डी.भासले-पाटील, अशोक कांबळे (उमरगेकर), प्रदीप बवले, सचिन पाचुंदे, उपनगराध्यक्षा अंजनाताई कुऱ्हाडे, माधवी चोरडिया, सुलोचना नेवसे, प्रतिमा गोगावले, अलका बवले, वंदना सोनवणे, उषा नरके, प्रकाश कुऱ्हाडे, रूपाली पानसरे, संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, सुलतान शेख, मल्हार काळे, अशोक पांढरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी सांप्रदायातील भाविक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)