शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कृषी कायदा काहीही झालं तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शेतमाल कुठं ही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पाटील आले. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार यांनी आंदोलन दिल्ली पुरतं सीमित राहणार नसून, राष्ट्रपतींची भेटणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, देशात लोकशाही असल्याने राष्ट्रपतींना कोणीही भेटू शकते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आमच्या सर्वांना शुभेच्छा असून, ते भेट घेत असतील तर त्याचे स्वागतच आहे.

सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच कृषी कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार असून, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच असून, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेरही आपला शेतमाल विकता येणार आहे. शेतकऱ्यांना ‘एमएसपी’जी अगोदर ऑन पेपर नव्हती ती आता ऑन पेपर येणार असून, सरकार त्यास तयार आहे. असे असताना आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार अशा बोलण्याला काहीच अर्थ नाही.

दरम्यान चंद्रकांत दादांनी हिमालयात जावं या शिवसेनेच्या सल्ल्यावर मात्र उत्तर देणे पाटील यांनी यावेळी शिताफीने टाळलं.