शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 78 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद

By admin | Updated: September 29, 2014 23:28 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 561 उमेदवारांपैकी 78 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत,

पुणो : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 561 उमेदवारांपैकी 78 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत, तर 482 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. भोसरीतील एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला असून, त्यावर मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे. फॉर्म अपूर्ण भरणो, प्रतिज्ञापत्र सादर न करणो, एबी फॉर्म जमा न करणो आदी कारणांसाठी उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष छाननी करण्यात आली आहे. काही उमेदवारांच्या अर्जावर प्रतिनिधींनी आक्षेप घेतले. त्यानुसार त्याची शहानिशा करण्यात आली.
शहरातील शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरविण्यात आले. कोथरूड मतदारसंघामध्ये 15 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, एकाचा अर्ज बाद झाला. खडकवासला मतदारसंघामध्ये 2क् उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर सर्वाधिक 12 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. एबी फॉर्म जमा न करणो, अपूर्ण अर्ज भरणो, प्रतिज्ञापत्र न जोडणो या कारणांसाठी अर्ज बाद झाले. पर्वती मतदारसंघातून 22 पैकी 21 अर्ज बाद ठरले तर एक अर्ज बाद झाला. हडपसर मतदारसंघात 29 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुणो कॅन्टोमेंट मतदारसंघातून 23 पैकी 19 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. कसबा पेठ मतदार संघातून 24 पैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पर्वती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष जगताप तसेच भोसरीमधील शिवसेनेच्या उमेवादवार सुलभा उबाळे यांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. निवडणुक अधिका:यांनी जगताप यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरविला. उबाळे यांच्या प्रतिज्ञापत्र संबंधित कागदपत्रंबाबत म्हणणो सादर करण्यास त्यांना उद्यार्पयतची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.  
हडपसर मतदारसंघातून हिंदुराष्ट्र सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रसिका धनंजय देसाई यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. (प्रतिनिधी)
 
मोहितेंचा अर्ज अखेर वैध
खेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या अर्जावर भाजपचे शरद बुट्टे यांनी आक्षेप घेतला होता, मात्र निवडणूक अधिका:यांनी छाननीनंतर त्यांचा अर्ज वैध ठरविला.
 
सर्वाधिक उमेदवार इंदापुरात
4इंदापूर मतदारसंघातून सर्वाधिक 44 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर सर्वात कमी 12 उमेदवार आंबेगाव मतदारसंघात आहेत. 
4उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 1 ऑक्टोबर्पयत आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होऊ शकेल. एका मतदानयंत्रवर 15 उमेदवारांची नावे असणार आहेत. 
4त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये 2 ते 3 मतदानयंत्रे जोडावी लागणार आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.