शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

आश्वासनानंतर कानगाव ग्रामस्थांचे उपोषण मागे

By admin | Updated: May 11, 2017 04:12 IST

कानगाव (ता. दौंड) येथील वीजपुरवठा १५ दिवसांपासून सुरळीत नाही; त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटस : कानगाव (ता. दौंड) येथील वीजपुरवठा १५ दिवसांपासून सुरळीत नाही; त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. याबाबत सरपंच संपत फडके, दौंड तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष माऊली शेळके आणि ग्रामस्थांनी महावितरणविरोधात कानगाव येथील विठ्ठल मंदिरात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी ग्रामस्थांनी विद्युत उपकेंद्र मंजुरीबाबतची सध्याची परिस्थिती, शेतीपंपाला ८ तास सलग वीजपुरवठा मिळावा, गावठाण हद्दीतील जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, सिंगल फेजिंगची कामे करावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या वेळी कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी उपोषणकर्त्यांना आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत कळवतो आणि तुमच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.या वेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते भानुदास शिंदे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास खळदकर, राहुल चाबुकस्वार यांनी भाग घेतला. या वेळी उपसरपंच बापूराव कोऱ्हाळे, भीमा-पाटसचे संचालक राजेंद्र गवळी, भास्कर फडके, दत्तात्रय मळेकर, अंकुश गवळी, विद्युत वितरणचे स्वप्निल साळुंके, लाईनमन भुजबळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. केवळ खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतातील हातातोंडाशी आलेले उभी पिके जळून चालली आहेत.