शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अखेर कुकडी डावा कालव्यास सोडले पाणी

By admin | Updated: November 5, 2014 05:36 IST

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास अखेर १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. हे आर्वतन ४० दिवस चालणार आहे

येडगाव : शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास अखेर १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. हे आर्वतन ४० दिवस चालणार आहे. रब्बीच्या पहिल्या आर्वतनांतर्गत ६० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग कार्यालयातून मिळाली.रब्बीचे आवर्तन सोडण्यास विलंब होऊ लागल्यामुळे कुकडी प्रकल्पातून तत्काळ आवर्तन सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत होती. सोमवारी सायंकाळी कुकडी डावा कालव्यास ५०० क्युसेक्सने पाणी सोडून त्यामध्ये वाढ करीत मंगळावारी १० वाजता १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.प्रकल्पात मागील वर्षीपेक्षातीन टीएमसी कमी पाणी साठा असल्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात किती आवर्तन होणार, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पाटबंधारे विभागाकडून सध्या कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे नियोजन केले.(वार्ताहर)