शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर धोम-बलकवडीचे पाणी मिळाले

By admin | Updated: April 1, 2017 00:09 IST

एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी

नेरे : एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी (३0 मार्च) रात्री सोडण्यात आले. यामुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सध्यातरी समस्या मिटणार आहे़भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता़ विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊन तळ घाटला होता. परिसरातील पाणीटंचाईमुळे दुग्ध व्यवसाय व अर्थकारण कोलमडले होते़ ‘लोकमत’ने नेरे, आंबवडे परिसरात पाहणी करून ‘धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत’ अशी बातमी २७ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती़ याचा प्रभाव होऊन पाठपुराव्याने गुरुवारी धरणातून उजव्या कालव्याचे एक महिन्यापूर्वी बंद केलेले आवर्तन चालू करण्यात आले़ या पाण्यामुळे उन्हाळी पिकांना जीवदान मिळाले आहे़ पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्यातरी दूर होणार आहे़ कालव्याचे आवर्तन सुटल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे़ (वार्ताहर)