शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

अखेर धोम-बलकवडीचे पाणी मिळाले

By admin | Updated: April 1, 2017 00:09 IST

एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी

नेरे : एक महिन्यापूर्वी बंद झालेल्या धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याचे तिसरे आवर्तन गुरुवारी (३0 मार्च) रात्री सोडण्यात आले. यामुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सध्यातरी समस्या मिटणार आहे़भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता़ विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊन तळ घाटला होता. परिसरातील पाणीटंचाईमुळे दुग्ध व्यवसाय व अर्थकारण कोलमडले होते़ ‘लोकमत’ने नेरे, आंबवडे परिसरात पाहणी करून ‘धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत’ अशी बातमी २७ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती़ याचा प्रभाव होऊन पाठपुराव्याने गुरुवारी धरणातून उजव्या कालव्याचे एक महिन्यापूर्वी बंद केलेले आवर्तन चालू करण्यात आले़ या पाण्यामुळे उन्हाळी पिकांना जीवदान मिळाले आहे़ पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्यातरी दूर होणार आहे़ कालव्याचे आवर्तन सुटल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे़ (वार्ताहर)