शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पडवी झाले १५ वर्षांनंतर जलमय, जलयुक्त शिवार ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:15 IST

दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

वरवंड: दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामस्थांनी एकत्र येत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्व ओढ्यांचे आणि तलावांचे खोलीकर केले. जवळपास १५ वर्षानंतर यावर्षीच्या पावसात हे सर्व तलाव आणि आढे ओसंडून वाहू लागले आहे. जिरायती भागात ग्रामस्थांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.मनात ईच्छा असेल तर माणू काहीही करू शकतो ही म्हण पडवी ग्रामस्थांनी यथार्थ साध्य केली आहे. दुष्काळातून गावाला मुक्त करण्यातसाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावातील सर्व ओढे तसेच नाल्यांचे खोलीकरण जलयुक्त शिवार या अभियानाअंगर्तत ग्रामस्थांनी केले. यंदा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पडवी येथील ओढे नाले पाण्याने भरून वाहत आहे. गायकवाड मळा येथील पाझर तलावात पावसामुळे साचलेल्या पाण्याचे पुजन सरपंच राजेंद्र शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र शितोळे,आबा गायकवाड, लहु गायकवाड, संदीप शितोळे, सुरेश गायकवाड, निलेश शितोळे, अतुल गायकवाड, सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.>पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशीलगायकवाड मळयामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. जवळपास १० ते १५ वर्षांनी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावामध्ये एकूण २५ सिमेंट बंधारे व माती नाला ६९ बंधारे असून यासर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. गायकवाड मळ््यामध्ये जानाई शिरसाई माध्यमातून पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गायकवाड मळ््यातील पाझर तलावामध्ये पाणी मिळण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय मार्गी लावणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.- राजेंद्र शितोळे, सरपंच