शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

वकिलांचे 31 मार्चला काम बंद आंदोलन

By admin | Updated: March 28, 2017 14:47 IST

केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
 
केंद्रीय विधी आयोगाने अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्ट १९६१मध्ये दुरुस्ती सुचवली आहे. ही दुरुस्ती लोकशाहीविरोधी आणि वकिलांच्या विरोधात असल्याचा दावा करुन बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशानुसार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि बार असोशिएशनने ३१ मार्च रोजी वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ नये, असे सांगून नव्या दुरुस्तीविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.