शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

वकिलांचे 31 मार्चला काम बंद आंदोलन

By admin | Updated: March 28, 2017 14:47 IST

केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - केंद्र सरकार अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्टमध्ये करीत असलेल्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी वकिलांना काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
 
केंद्रीय विधी आयोगाने अ‍ॅडव्होकट अ‍ॅक्ट १९६१मध्ये दुरुस्ती सुचवली आहे. ही दुरुस्ती लोकशाहीविरोधी आणि वकिलांच्या विरोधात असल्याचा दावा करुन बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशानुसार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि बार असोशिएशनने ३१ मार्च रोजी वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ नये, असे सांगून नव्या दुरुस्तीविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.