शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रिक्षाचालकांवर कारवाई

By admin | Updated: June 28, 2017 04:22 IST

लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास किंवा रात्रीच्या वेळेस प्रवासी घेण्यास नकार देणाऱ्या अथवा ज्यादा भाड्याची मागणी करणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास किंवा रात्रीच्या वेळेस प्रवासी घेण्यास नकार देणाऱ्या अथवा ज्यादा भाड्याची मागणी करणाऱ्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, अशा प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, तब्बल २२७ रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला सूचित करण्यात आले आहे. रिक्षाला हात केल्यानंतर चालकाकडून कुठे जाणार? अशी विचारणा होते. पण अमुक एक ठिकाण सांगितल्यावर रिक्षाचालकांकडून हमखास नकार ऐकायला मिळतो. रात्रीच्या वेळेस बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात हा अनुभव प्रत्येक प्रवाशाला येतोच. मात्र रिक्षाचालकांचा हा मुजोरपणा सहन करण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय नसतो. यासंदर्भात काही प्रवाशांनी वाहतूक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर पालखीचे पुण्यात आगमन होण्यापूर्वी दहा दिवस शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम राबविली. साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनीच डमी प्रवासी म्हणून रिक्षाचालकांकडे विचारणा केली. प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना पोलीस चौकीमध्ये आणण्यात आले.