शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पालिका कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना

By admin | Updated: July 25, 2016 02:29 IST

महापालिकेने प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी वर्गातील एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे : महापालिकेने प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी वर्गातील एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. येत्या १५ आॅगस्टपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर पालिकेच्याही कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपघातामध्ये अपंगत्व आल्यास, अपंगात्वाच्या टक्केवारीनुसार या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना १७२ रुपयांचा वार्षिक हप्ता भरावा लागणार आहे. दर वर्षी त्यांच्या वेतनातून हा हप्ता कापला जाणार आहे. जे कर्मचारी हप्ता भरतील, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. विम्याचे वर्ष जुलै ते आॅगस्ट असे असणार आहे. महापालिकेकडून या योजनेसाठी विमा कंपन्यांकडून दर मागविले होते. १५ आॅगस्ट रोजी रितसर या घोषणेचा शुभारंभ केला जाणार आहे.