शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा लागवडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST

हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच घोडनदी, उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी सोडले आहे. ...

हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच घोडनदी, उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी सोडले आहे. त्यामुळे शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून बटाटा पीक आहे. कोरोनामुळे बटाटा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने लागवडी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वीस एकर क्षेत्रात बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाचा वापर बटाटा लागवड करत आहेत. अकराशे रुपये प्रति तास याप्रमाणे ट्रॅक्टरद्वारे लागवडीचा दर आहे. यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाणे जमिनीत गाडून सरी वरंबा तयार होतो. तसेच वेळ, पैसा व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते, असे प्रगतिशील शेतकरी गणपत ढोबळे यांनी सांगितले.

बटाटा वाणाचे बाजारभाव यावर्षी कमी आहेत. तसेच धरण भरल्याने शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल. जवळपास २५० हेक्टर क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड होईल असा अंदाज आहे, असे कृषी मंडल अधिकारी प्रकाश पवार यांनी सांगितले.

१६ निरगुडसर

ट्रॅक्टरच्या सहाय्याने बटाटा लागवड करताना शेतकरी.