शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

By admin | Updated: April 27, 2015 04:51 IST

दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत.

खळद : दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत. आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले; पण सिंचन क्षेत्र मात्र १८ टक्के इतकेच राहिले, तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या येथील शेतकरी अडचणीत आहे. या लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम या पुढील काळात करणार असल्याचे राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.खळद येथे जलयुक्त शिवार अभियानअंर्तगत नाला खोलीकरण, २० लाख रुपये खर्चाचे गावठाण ते घोडकेमळा रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी घाट या कामांचे भूमिपूजन तसेच, शाखा नूतनीकरण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर दिलीप यादव, हवेली तालुका प्रमुख संदीप मोडक, युवासेना अध्यक्ष उमेश गायकवाड, उपतालुका प्रमुख कैलास कामथे, सुभाष गायकवाड, धीरज जगताप, रमेश इंगळे, नामदेव झुरंगे, मंडल कृषी अधिकारी मासाळ, कृषी सहायक संजीव किरकोळे, नंदकुमार कामथे, एकनाथ कामथे, संतोष कामथे, उत्तम कामथे, बबन कामथे, सुदाम कामथे, संजय कामथे, संदीप कामथे, राजू मुलाणी, शिवाजी कामथे, वसंत कामथे, दत्तात्रय कामथे, कैलास खळदकर, यशवंत इभाड, मंगेश कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक नंदकुमार कामथे यांनी चव्हाणवाडी-तेगोटेमाळ रस्ता पाच वर्षांत आश्वासन देऊनही आजपर्यंत पूर्ण झाला नाही, आता तरी तो पूर्ण करा अशी मागणी केली. जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन, तर अमित कामथे यांनी प्रास्ताविक तसेच नीलेश कामथे यांनी आभार मानले. (वार्ताहर)