शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रवेशासाठी ७८ हजार विद्यार्थी पात्र

By admin | Updated: June 30, 2017 04:03 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून पूर्ण केला आहे. त्यामुळे केवळ आॅनलाईन अर्ज भरलेल्या या विद्यार्थ्यांनाच प्रवेश फेऱ्यांमधून प्रवेश दिले जातील. तसेच, आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देणाऱ्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा अकरावीची प्रवेश क्षमता वाढली असून, तब्बल ९४ हजार जागांसाठी केवळ ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत लिंक सुरू ठेवली जाणार असल्याने त्यात सुमारे १५० ते २०० विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळाला कळवली जाणार आहे. त्यामुळे आॅफलाईन पद्धतीने प्रवेश घणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जाईल, असे सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.राऊत म्हणाल्या, ‘‘आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार येत्या ३० जून ते ३ जुलै या कालावधीत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकआहे. तसेच, येत्या ४ जुलै रोजी प्रवेश अर्ज पूर्ण भरून सबमीट केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. ७ जुलै रोजी हरकतींच्या दुरुस्तीसह यादी प्रसिद्ध केली जाईल.पहिली गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी ७ जुलै ते ९ जुलैपर्यंत कालावधी दिला जाईल. त्यानंतर १० जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. अकरावी प्रवेशासाठी चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.