शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

शिरूरसाठी ४०० क्युसेक्सने पाणी सोडले

By admin | Updated: July 24, 2016 05:29 IST

शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणाच्या जलाशयातून डाव्या कालव्यास शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

चासकमान : शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणाच्या जलाशयातून डाव्या कालव्यास शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणात ६४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.शिरूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे येथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाणी सोडण्याची मागणी केली होती. पालकमंत्री गिरीश बापट, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, खेडचे आमदार सुरेश गोरे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक होऊन पाणी सोडण्याचा निर्णय होऊन चासकमान धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हे आवर्तन ४५ दिवस ‘टेल टु हेड’ चालू राहणार आहे, अशी माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे, तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली.