शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राज्य सरकारची २५ टक्के वाहतूक एसटीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्य सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने केल्या जाणाऱ्या खासगी वाहतुकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्य सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने केल्या जाणाऱ्या खासगी वाहतुकीत आता २५ टक्के वाहतूक ही राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक (कार्गो) सेवे द्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक समिती देखील गठन केली आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे.

राज्य सरकार खासगी वाहतूकदाराकडून मोठ्या प्रमाणात आपल्या विविध विभागाच्या संदर्भात सामानाची ने-आण करीत असते. पहिल्यांदाच माल वाहतुकीसाठी एसटीचा वापर करण्याचे ठरले. गठन केलेल्या समितीने एक महिन्याच्या आत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले. कोण कोणत्या वस्तूची वाहतूक एसटीने करायचे हे यात ठरविले जाणार आहे.

----------------------------------

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. यामुळे एसटीला मोठी आर्थिक मदत मिळेल. यासाठी राज्य सरकारचे आभार.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी, काँग्रेस ,मुंबई.