शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरण प्रकल्पात १९.५१ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह ...

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्वच धरणे १०० टक्के भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण प्रकल्पात २.३१ टीएमसी एवढे पाणी अधिक आहे.

वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातील पाण्यासह आता पुण्यातील काही भागाला आंद्रा धरणातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पावर येणारा भार कमी झाला आहे. परिणामी, प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे अधिक शक्य होणार आहे. सुमारे आठवड्याभरापूर्वी खडकवासला धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून सोडलेले आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

---

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची आवकडेवारी

टेमघर : ०.५१

वरसगाव : ८.९१

पानशेत : ९.१६

खडकवासला : ०.९४