शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

खडकवासला धरण प्रकल्पात १९.५१ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह ...

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्वच धरणे १०० टक्के भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण प्रकल्पात २.३१ टीएमसी एवढे पाणी अधिक आहे.

वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातील पाण्यासह आता पुण्यातील काही भागाला आंद्रा धरणातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पावर येणारा भार कमी झाला आहे. परिणामी, प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे अधिक शक्य होणार आहे. सुमारे आठवड्याभरापूर्वी खडकवासला धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून सोडलेले आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

---

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची आवकडेवारी

टेमघर : ०.५१

वरसगाव : ८.९१

पानशेत : ९.१६

खडकवासला : ०.९४