शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

१९३ शेतकऱ्यांचा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

कृषी वसुलीत बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर वसुलीचा गाठला ५० कोटींचा टप्पा बारामती : शासनाने कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी ...

कृषी वसुलीत बारामती

परिमंडल राज्यात अग्रेसर

वसुलीचा गाठला ५० कोटींचा टप्पा

बारामती : शासनाने कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषिपंप धोरण-२०२०’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरू आहे. कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरून वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे.

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वसुलीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करत आहेत. बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील ६ तालुके तर सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. शेतीपंपाचे एकूण ७ लाख ३६ हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० अखेर तब्बल ८ हजार १४४ कोटी थकबाकी आहे. कृषी धोरणांतर्गत थकबाकीचे पुर्नगठण करून ही थकबाकी ५ हजार ९२५ कोटी इतकी झाली आहे. त्याच्या केवळ ५० टक्के व चालू देयक असे मिळून ३ हजार २२५ कोटी इतकी रक्कम भरावयाची असल्याने शेतकरी एकरकमी थकबाकी भरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी भरलेल्या रकमेतील ३३ टक्के रक्कम गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर वीज यंत्रणेच्या बळकटीसाठीच वापरली जाणार आहे.

तर केडगाव विभागांतर्गत मांडवगण फराटा व पारगाव येथे गुरुवारी (दि.११) झालेल्या मेळाव्यात १९३ शेतक-यांनी अनुक्रमे ५५ लाख ६० हजार व २५ लाख ६० हजार इतकी रक्कम भरल्यामुळे ८२ लाखांची विक्रमी वसुली झाली असून, केडगाव विभागाने वसुलीत २ कोटींची मजल मारली आहे. या सर्व शेतक-यांचा कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सत्कार करत इतर शेतक-यांनाही थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, संजय मालपे यांचेसह शाखा अभियंते पप्पू पिसाळ, मतिन मुलाणी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.