शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

६५ जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: April 8, 2016 00:46 IST

आंबेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जांभोरी वगळता एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. उर्वरित १३ ठिकाणी ६५ जागांसाठी १५७ उमेदवार उभे राहिले आहेत.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जांभोरी वगळता एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. उर्वरित १३ ठिकाणी ६५ जागांसाठी १५७ उमेदवार उभे राहिले आहेत. पूर्वी या भागातील ग्रामपंचायत बिनविरोध होत होत्या. मात्र, येथेही निवडणुकीमध्ये चढाओढ दिसून येत आहे. राजेवाडी जागा ७ : उमाजी उर्फ बेलनाथ मसळे, नंदा शिंदे, ज्योती तारडे हे ३ बिनविरोध. ४ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात. राजपूर जागा ७ : ज्ञानेश्वर लोहकरे, मेघा लोहकरे, जानकीबाई वायाळ हे तीन बिनविरोध. ४ जागांसाठी १० उमेदवारे. पिंपळगाव तर्फे घोडा जागा ९ : लताबाई दांगट, नीलम गुंजाळ हे २ बिनविरोध. ७ जागांसाठी १७ उमेदवार. गंगापूर बुद्रुक जागा ९ : वर्षा राऊत, बेबी केदारी हे दोन बिनविरोध. ८ जागांसाठी २२ उमेदवार. आंबेगाव गावठाण जागा ७ : आशा मोरे, नंदा जगदाळे, ऋषीकेश जगदाळे, गिरजू विरणक, नीलेश घोलप हे ५ बिनविरोध. २ जागांसाठी ५ उमेदवार. कोंढवळ एकही बिनविरोध नाही. ९ जागांसाठी २१ उमेदवार. पंचाळे बुद्रुक जागा ७ : ज्योती गोगटे, मारुती जढर, सविता जढर, हिराबाई तारडे, सीताबाई घोडे हे ५ बिनविरोध. तर, २ जागांसाठी ४ उमेदवार. आसाणे जागा ७ : दत्तू गभाले, पार्वती गभाले, गोविंद गभाले बिनविरोध. एक जागा रिक्त, तर ३ जागांसाठी ७ उमेदवार. पोखरी जागा ७ : नारायण सोळसे, सुनीता डाके, नंदा कोळप, छबूबाई बेेंढारी, पार्वता बेंढारी, सचिन भागित या ६ जागा बिनविरोध. तर, १ जागेसाठी २ उमेदवार. ढाकाळे जागा ७ : वैशाली डामसे, विठाबाई जाधव, अनुसया अंकुश बिनविरोध. तर, ४ जागांसाठी ८ उमेदवार. थोरांदळे एकही बिनविरोध नाही. ९ जागांसाठी २० उमेदवार उभे. शिनोली एकही बिनविरोध नाही. ११ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत.