शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात रक्तदाबामुळे रोज १,३०० तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 04:30 IST

वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे.

पुणे : वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे. तरीही तरुणाई याबाबत गंभीर नाही. छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. देशात रक्तदाबामुळे रोज ३० वर्षांखालील १३०० तरुण मरण पावत आहेत.डॉ. एनास के. एनास यांच्या संशोधनातून हे वास्तव पुढे आले आहे. अनियमित जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी व व्यसनांचे वाढलेले प्रमाण, यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बैठे काम करण्याचे प्रमाण वाढले आहे, हे ही त्यामागील एक कारण आहे.पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध चांदोरकर म्हणाले, जगात रक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. दर सहाव्या माणसाला मधुमेह आढळतो. यामागे गोड खाण्याची परंपरा आहे. पोट वाढले की, रक्तदाब, मधुमेह वाढतो.अमेरिकेतील ‘कॅडी’ ही संस्था अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात संशोधन करीत आहे. संस्थेचे संचालक डॉ. इनास. के. एनास यांनी हे संशोधन करून ही आकडेवारी समोर आणली आहे. त्यांच्याकडे संशोधनाचा ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.>एकदा तंबाखू खाल्ला वा सिगारेट ओढली, तरी हार्ट अटॅकचा धोका असतो. २६ वर्षांच्या मुलीने पार्टीमध्ये सहज हुक्का ओढला, तर तिला हार्ट अटॅक आला. २३ वर्षांच्या मुलाने बीअर घेतली, त्यालाही हार्टअ‍ॅटॅक आला, अशी उदाहरणे आहेत. - डॉ. अनिरुद्ध चांदोरकर>संशोधनाचे आधारभारतातील जर्नल आॅफ ह्यूमन हायपरटेंशनच्या गेल्या काही वर्षांमधील रिसर्च पेपरचा अभ्यास.(गेल्या ५० वर्षांतील ट्रेंडची तपासणी)डायबेटिस टेक्नॉलॉजी थेरपेटिक्स, जाने. २०१२इंडियन जर्नल आॅफ मेडिकलरिसर्चचे काही वर्षांमधील संशोधनसंशोधक के. एस. रेड्डी यांच्या रिजनल केस स्टडीचा गेल्या काही वर्षांतील अभ्यास