शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

फुटिरवादी राजकारण हाणून पाडा- प्रियांका गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 04:02 IST

खोटारड्या व्यक्तीला मते देऊ नका; सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा

फतेहपूर : नकारात्मक तसेच फूट पाडणाऱ्या राजकारणाला हद्दपार करा. जो व्यक्ती खोटारडेपणा करतो, जनतेची कामे करत नाही त्याला मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना बुधवारी केले. मात्र त्यांनी यासंदर्भात भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायचे टाळले.प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, सध्या गंभीर परिस्थितीतून जात असलेला आपल्या देशाला वाचविण्यासाठी तसेच भावी पिढ्यांचा विचार करून मतदारांनी भेदभाव करणाºया प्रवृत्तींना, त्यांच्या राजकारणाला अजिबात थारा देऊ नये. फुटिरवादी राजकारण हाणून पाडायला हवे. जनतेच्या समस्या समजून घेणाºया, त्या सोडविण्याची धडपड करणाऱ्यांनाच पाठिंबा द्या. लोकशाहीमध्ये जनशक्ती सर्वात महत्त्वाची आहे.मतदानाचा अधिकार हे आपले मोठे सामर्थ्य आहे. ते त्याच्या हातातील ते मोठे शस्त्रही आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून प्रत्येकाने या हक्काचा उपयोग करायला हवा, असे प्रियांका गांधी प्रचारसभे म्हणाल्या. प्रियांका गांधी यांच्या राजकीय हालचाली व भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवेन असे प्रियांका गांधी यांनी सांगितल्याने त्याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे. मोदींविरोधात प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते सातत्याने करत असतात. (वृत्तसंस्था)हे खपवून घेऊ नकादेशात गेर्लं पाच वर्षे फुटिरवादी राजकारणाला बळ देण्याचे काम सुरू आहे. सामान्य जनतेत जात, धर्म, पंथ, भाषा याआधारे फूट पाडण्याचे प्रयत्न जनतेने खपवून घेता कामा नयेत.कोणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यातही सरकार व पक्ष हस्तक्षेप करू पाहत आहेत. विविधतेतील एकता पुसण्याचा हा डाव फार काळ चालणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधी