शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

बिहारमध्ये नीतिशकुमार जिंकण्याची १० कारणं

By admin | Updated: November 8, 2015 00:00 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक कराबिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारणमोहन भागवत यांनी आरक्षणावर ...

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक करा

बिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.

नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारण

मोहन भागवत यांनी आरक्षणावर केलेले वक्तव्य भाजपास चांगलेच महागात पडले.

वाढती महागाई ऐन निवडणूकीच्या वेळी डाळ २०० रुपयावर गेली होती

दादरीसारख्या संवेदनशील घटनेवर भाजपा नेत्यांची भडकाऊ विधाने

लालू यादव नितीशकुमार आणि काँग्रेस एक झाल्यामुळे महागठबंधनची ताकद वाढली यादव+मुस्लिम मते एक झाली

नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली त्यांच्या भाषणांचा बिहारमधील जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही.

भाजपाचे केंद्रीय मंत्री वीके सिंह यांचे फरीदाबाद येथे दलित मुलांची तुलना कुत्र्याशी केली यावर देशभरातुन असंतोष व्यक्त केला गेला आणि हा मुद्दा बिहार निवडणूकित महागठबंधनने उचलून धरला.

शत्रुघ्न सिन्हा आरके सिंह सारखे बिहारमधिल नाराज स्थानिक नेत्यांचा खुला विरोध

NDA मधील भाजपाचे सहकारी एलजेपी आणि आरएलएसपी यांना बिहारी जनतेने मतदान करणे टाळले