शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा’

By admin | Updated: August 10, 2015 02:50 IST

पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते

पवनानगर : पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते? सत्तेत असताना एक व विरोधी पक्षात असताना एक, असे खोटे राजकारण मावळची जनता सहन करणार नाही, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी आमदार भेगडे बोलत होते.ते म्हणाले, ‘‘सरकारने शब्द देऊन तीन वर्षांत मृतांच्या नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. भाजपा-सेना सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील नातेवाइकांना नोकरीत घेण्यासाठी आदेश काढला आहे. शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि ते मागे घेतले जातील. कांताबाई ठाकर या नितीनच्या एकट्याच्या आई नसून, पाण्याच्या लढ्यासाठी त्याचे बलिदान गेले आहे. त्यामुळे त्या मावळच्या आई आहेत. या शहिदांचे पुण्यस्मरण हे प्रत्येक वेळी करण्यात येईल.’’या वेळी मावळचे माजी सभापती व पवना बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पाणी हे मावळचे वैभव असून, कोणालाही कदापि बंद जलवाहिनीने नेऊ देणार नाही.’’ या वेळी बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, लक्ष्मण भालेराव, शांताराम भोते आदींची भाषणे झाली. या वेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, गुलाबराव वरघडे, पांडुरंग ठाकर, गणेश गायकवाड, रघुवीर शेलार, प्रशांत ढोरे, सुकन बाफना अमित कुंभार, किसन खैर उपस्थित होते. (वार्ताहर)