शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिस-या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:09 IST

तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत

पिंपरी : तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत नगरसेविकांनी विचारला. त्यावर उत्तर देताना आणखी पुढील ४८ तास शहरात पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले.पाणीपुरवठा समस्या निर्माण झाली यास यापूर्वी जे सत्तेवर होते, तेच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाºयांविरुद्ध ओरड करून उपयोग नाही. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प कोणामुळे रखडला, हे लक्षात घ्या, असे स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी पाणीपुरवठ्याबद्दल ओरडकरणाºया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सांगितले. धरणाची खोली वाढविण्याचा प्रयत्न करणाºया खासदारांना हा प्रश्न सोडविण्यास सांगा, असाही सल्ला सावळे यांनी दिला.