शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

तुटलेल्या पुलाचे काम सुरू करा

By admin | Updated: October 15, 2016 05:44 IST

साळवाडी येथील तुटलेल्या पुलाचे काम दहा दिवसांत सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धोंडिबा भोर

राजुरी : साळवाडी येथील तुटलेल्या पुलाचे काम दहा दिवसांत सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धोंडिबा भोर यांनी दिला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, की साळवाडी व बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला तडे जाऊन काही भाग सुमारे दोन महिन्यांपूर्वी कोसळला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण बंद केलेली आहे. शिवाय या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये निधी मंजूर झाला असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.हा पूल बंद असल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावांचा नारायणगाव, तसेच बेल्हा या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतातील माल बाहेरगावी विकण्यासाठी या पुलाचा वापर ने-आण करण्यासाठी करीत असत; परंतु पूल बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यास नेण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांना सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरून ये-जा करावी लागत आहे. शिवाय साळवाडी गावाचा बोरी बुद्रुक या गावाशी दररोज संपर्क असायचा. येथील ग्रामस्थ बोरी गावात सोसायटी दवाखाना, वीज मंडळाचे कार्यालय, पोस्ट आॅफिस, साखर कारखाना आॅफिस यांच्याशी संपर्क तुटला आहे. (वार्ताहर)