शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

दु:खाचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 00:51 IST

मानव मोहपाशात (मलांमध्ये) अडकल्यानेच माणूस दु:खी बनला आहे. एका दु:खावर उपाय करावा, तोच दुसरे दु:ख समोर उभे राहते.

पिंपरी : मानव मोहपाशात (मलांमध्ये) अडकल्यानेच माणूस दु:खी बनला आहे. एका दु:खावर उपाय करावा, तोच दुसरे दु:ख समोर उभे राहते. अशी अनुभूती त्यांच्या वाट्याला येते म्हणूनच समस्त दु:खांचे निवारण करायचे असेल, तर ही दु:ख येतात कुठून याचा शोध घेण्याची व पाशातून बाहेर पडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरूडॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी येथे केले. शाहूनगरच्या अभिषेक विद्यालयाच्या पटांगणात पिंपरी-चिंचवड व पुणे लिंगायत समाजबांधवांच्या महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गौरीशंकर शिवाचार्य स्वामीजी, शिवाचार्य स्वामीजी (अंबाजोगाई), महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, स्वागताध्यक्ष आण्णाराय बिरादार, अध्यक्ष बसवराज कुल्लोळी, नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, ट्रस्टचे आधारस्तंभ राचैय्या चरंतीमठ, उद्योजक मल्लय्या स्वामी, विश्वनाथ हिरेमठ, वीरशैव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथ नष्टे उपस्थित होते.शिवाचार्य महास्वामी म्हणाले, ‘‘पाशांमुळे जीवात्मा बंधनात अडकतो. जन्मापासून दु:ख त्याचा पाठलाग करते. या समस्त दु:खाच्या निवारणासाठी त्या दु:खाच्या मुळाशी जायला हवे. दु:ख हा धूर आहे, तर मल (पाश) ही आग आहे. (प्रतिनिधी)