शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

मराठी वाङ्मयाचे उगमस्थान काव्यच!

By admin | Updated: March 2, 2016 00:51 IST

मराठी राजभाषा दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने येथील लायन्स क्लबच्या सभागृहात

तळेगाव दाभाडे : मराठी राजभाषा दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने येथील लायन्स क्लबच्या सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री स्वाती सामक यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक अंबरचे संपादक पं. सुरेश साखवळकर उपस्थित होते. उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी केले, तर शिक्षण मंडळ सभापती दिनेश शहा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त-अध्यक्ष अ‍ॅड. सहदेव मखामले व नवनिर्वाचित कार्याध्यक्ष पांडुरंग कार्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.कात्रज येथील विष्णू शिंदे यांच्या ‘माझ्या बालपणी’ या कवितेने कविसंमेलनास सुरुवात झाली. ‘खूप झालं, अहल्येची शिळा आता हलवायलाच हवी, साऱ्या जणींनी मिळून, आपणच आता आखूया लक्ष्मणरेषा नवी’ या बंडखोर विचारांची कविता औंध येथील डॉ. नंदा हरम यांनी सादर केली. जयश्री घळसासी यांनी ‘तू गेलास म्हणून काय झाले?’ ही निर्भीड विधवेची व्यथा मांडली; तर दौपदीच्या वस्त्रहरणाचा चित्रपट उभा करणारी दत्ता बांगर यांची कविता दाद घेऊन गेली. स्त्रीची अवहेलना होणार नाही असे शल्य ‘खात्री कोणी देईल का?’ या हृदयभेदक रचनेतून राजश्री खोले यांनी मांडले. (वार्ताहर)