शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका, सामाजिक संघटनांच्या उपक्रमाने वाढली ‘मतांची’ टक्केवारी

By admin | Updated: February 22, 2017 02:55 IST

निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती

पिंपरी : निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली जनजागृती, विविध संस्था संघटनांकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर पोहोचली. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पथनाट्य, पत्रकवाटप, सोसायटींमध्ये आवाहन, विविध संस्थांच्या बैठका यासह फलकांमार्फत जनजागृती करण्यात आली. काही सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना देखील पुढे सरसावल्या. काही व्यावसायिक संघटनांकडून मतदान करणाऱ्यांना सवलती देण्यात आल्या. यामुळे गेल्या वीस वर्षानंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी ६८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. १९९७ ला ६८. ६५ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. २००२ ला ५९. ५१ टक्के मतदान झाले. तर २००७ ला ५७ . १७ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकला मतदानाची टक्केवारी आणखीनच घसरली. २०१२ ला अवघे ५४. ८४ टक्केच मतदान झाले. १९९७ नंतर प्रथमच ६८ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)