शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

समस्यांवर मात करणाराच यशस्वी

By admin | Updated: March 23, 2017 04:24 IST

शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही

निगडी : शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही. जो समस्यांचे मूळ शोधून समस्यांवर मात करतो,तोच यशस्वी होतो, असे मत आयसीई आरटीआयएस कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य तांत्रिक अधिकारी मोनिश दर्डा यांनी व्यक्त केले.येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान संचालित डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मास्टर आॅफ कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन्स आणि एमबीएच्या वतीने आयोजित ‘एचआर मीट’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी एंड्युरन्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या उपमहाव्यवस्थापक शिवांगी पागे, इटर्न्स सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टन्ना, डॉ. डी. वाय. पाटील एमबीएच्या संचालिका डॉ. के. निर्मला, अधिष्ठाता डॉ. शलाका पारकर आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या नोकरीसाठी तर कराच; पण समाजासाठी देखील आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. काही तरी बनण्यासाठी आपल्यात एक प्रेरणास्रोत आहे ते ओळखले पाहिजे. आवडीचे काम करीत राहा व त्या कामाचा आनंद घ्या, असा सल्ला पागे यांनी दिला.दुपारच्या सत्रात सोप्रा स्टेरियाचे नितीन सोनवलकर, क्रिस्ट टेक्नॉलॉजीच्या निशा नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निज्युर्ली गोगई व मार्क डिसूझा यांनी केले, तर आभार प्रा सपना रामानी यांनी मानले. (वार्ताहर)