शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून निवडणूक घेण्याचा नाही पत्ता

By admin | Updated: June 30, 2017 03:50 IST

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांची दर पाच वर्षांनी निवडणूक प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांची दर पाच वर्षांनी निवडणूक प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. तरीही उद्योगनगरीतील प्रथितयश व जुन्या गृहनिर्माण संस्थांकडून निवडणुकीच्या नियमाला बगल दिली जात आहे. शहरात २०१३ पासून केवळ दहा टक्केच संस्थांच्या निवडणुका नियमानुसार झालेल्या आहेत. निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार न घेतलेल्या निवडणुका अवैध ठरणार असून, याकडे दुर्लक्ष करणा-या संस्थांवर उपनिबंधक कार्यालयांकडून कारवाई करण्यात येणार आहे. सहकारी संस्था व गृहनिर्माण सोयायटींनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपनिबंधक कार्यालयामार्फत या निवडणुका घेतल्या जातात. निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करून रीतसर पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते. मात्र, अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रक्रियेस बगल देत आहेत.