शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

रिक्षाचालकांसाठी आंदोलन

By admin | Updated: April 29, 2017 04:13 IST

रिक्षाचालक-मालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने न सोडविल्यास रिक्षाचालक-मालकांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन

पिंपरी : रिक्षाचालक-मालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने न सोडविल्यास रिक्षाचालक-मालकांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय तळेगाव येथे झालेल्या दोनदिवसीय शिबिरात घेण्यात आला.आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ आणि २८ एप्रिल रोजी राज्यातील रिक्षाचालक संघटना पदाधिकारी याचे शिबिर तळेगाव येथील राममनोहर लोहिया विद्यापीठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे (मुंबई),गफार नदाफ (कराड), कासम मुलानी (नवी मुंबई), मधुकर थोरात (रायगड), मल्हार गायकवाड (कल्याण-डोंबिवली), मारुती कोंडे, सुनील बोर्डे, इलियाज खान (अकोला), अनेद चौरे (नागपूर), मोक्षस्वर लोकरे (चंद्रपूर), अबास शेख (बल्लाळा), अहमद बागवाले (नांदेड), श्रीकांत आचार्य, बाबा शिंदे, प्रदीप भालेराव, आनंद अंकुश, बाबा सय्यद ,चंद्रकांत गोडबोले (पुणे), सुदाम बनसोडे (पिंपरी-चिंचवड) उपस्थित होते.राव म्हणाले, ‘‘ओला-उबेर विरोधातील लढाईला यश आले असून, शासनाने नियमावली तयार केली आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.’’ बाबा कांबळे म्हणाले, ‘‘फक्त रिक्षाचालकांसाठी परिवहन खात्यांतर्गत कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. काही संघटना रिक्षाचालकांचे मंडळ कामगार खात्याकडे वर्ग करून रिक्षाचालकांचे नुकसान करीत आहेत. भालेकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)