शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
5
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
6
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
7
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
8
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
9
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
10
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
11
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
12
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
13
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
14
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
15
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
16
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
17
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
18
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
19
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
20
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

रिक्षाचालकांसाठी आंदोलन

By admin | Updated: April 29, 2017 04:13 IST

रिक्षाचालक-मालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने न सोडविल्यास रिक्षाचालक-मालकांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन

पिंपरी : रिक्षाचालक-मालकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारने न सोडविल्यास रिक्षाचालक-मालकांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय तळेगाव येथे झालेल्या दोनदिवसीय शिबिरात घेण्यात आला.आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ आणि २८ एप्रिल रोजी राज्यातील रिक्षाचालक संघटना पदाधिकारी याचे शिबिर तळेगाव येथील राममनोहर लोहिया विद्यापीठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे (मुंबई),गफार नदाफ (कराड), कासम मुलानी (नवी मुंबई), मधुकर थोरात (रायगड), मल्हार गायकवाड (कल्याण-डोंबिवली), मारुती कोंडे, सुनील बोर्डे, इलियाज खान (अकोला), अनेद चौरे (नागपूर), मोक्षस्वर लोकरे (चंद्रपूर), अबास शेख (बल्लाळा), अहमद बागवाले (नांदेड), श्रीकांत आचार्य, बाबा शिंदे, प्रदीप भालेराव, आनंद अंकुश, बाबा सय्यद ,चंद्रकांत गोडबोले (पुणे), सुदाम बनसोडे (पिंपरी-चिंचवड) उपस्थित होते.राव म्हणाले, ‘‘ओला-उबेर विरोधातील लढाईला यश आले असून, शासनाने नियमावली तयार केली आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.’’ बाबा कांबळे म्हणाले, ‘‘फक्त रिक्षाचालकांसाठी परिवहन खात्यांतर्गत कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. काही संघटना रिक्षाचालकांचे मंडळ कामगार खात्याकडे वर्ग करून रिक्षाचालकांचे नुकसान करीत आहेत. भालेकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)