शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:39 IST

वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

करंजगाव - वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.वातावरणातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.नाने मावळात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी थेट ग्रामपंचायतच्या मोटारीद्वारे घरोघरी जाते. परंतु घरोघरी जाणारे पाणी फिल्टर होत नसल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला इतर अजारांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोंडिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.मावळातील अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. या बाजारात अनेकदा उरलेला भाजीपालारस्त्यावर टाकला जातो. हा भाजीपाला वेळेत न उचलल्याने त्यावर पावसाचे पाणी पडल्यास दुर्गंधीसह रोगराई पसरण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व कचरा प्रशासनाने तातडीने उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यात दूषित पाणी पिऊ नये. उकळून पाणी प्यावे. अन्यथा अतिसार, जुलाब असे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यासह आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.- डॉ. किशोर यादव,वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र देहू.जंतुनाशक फवारणीची गरजपंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीने गावोगावी जंतुनाशक फवारणी करावी जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुधारले जाईल, असे उद्योजक अशोक कांबळे म्हणाले.नागरिकांनी सडका भाजीपाला, उरलेले अन्न, इतर पदार्थ थेट घराच्या आजू बाजूला न टाकता थेट शेनकई (शोष खड्ड्यात) मध्ये टाकावेत, अशी माहिती कृष्णा ठाकर यांनी दिली.जोरदार पावसामुळे खेडेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर शाळांच्या पटांगणामध्ये डबके साचलेले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnewsबातम्या