शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:39 IST

वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

करंजगाव - वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.वातावरणातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.नाने मावळात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी थेट ग्रामपंचायतच्या मोटारीद्वारे घरोघरी जाते. परंतु घरोघरी जाणारे पाणी फिल्टर होत नसल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला इतर अजारांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोंडिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.मावळातील अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. या बाजारात अनेकदा उरलेला भाजीपालारस्त्यावर टाकला जातो. हा भाजीपाला वेळेत न उचलल्याने त्यावर पावसाचे पाणी पडल्यास दुर्गंधीसह रोगराई पसरण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व कचरा प्रशासनाने तातडीने उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यात दूषित पाणी पिऊ नये. उकळून पाणी प्यावे. अन्यथा अतिसार, जुलाब असे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यासह आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.- डॉ. किशोर यादव,वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र देहू.जंतुनाशक फवारणीची गरजपंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीने गावोगावी जंतुनाशक फवारणी करावी जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुधारले जाईल, असे उद्योजक अशोक कांबळे म्हणाले.नागरिकांनी सडका भाजीपाला, उरलेले अन्न, इतर पदार्थ थेट घराच्या आजू बाजूला न टाकता थेट शेनकई (शोष खड्ड्यात) मध्ये टाकावेत, अशी माहिती कृष्णा ठाकर यांनी दिली.जोरदार पावसामुळे खेडेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर शाळांच्या पटांगणामध्ये डबके साचलेले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnewsबातम्या