शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र जिवंत

By admin | Updated: April 29, 2017 04:05 IST

जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी

पिंपरी : जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी काळभोरनगर, चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘मानवी जीवनाचे सत्य’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मारुती भापकर, शंकर पांढरकर, दामोदर येवले, कवी अशोक कोठारी, अरविंद वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक शंकर काळभोर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या पंधरा वर्षे वाटचालीची माहिती दिली. राजगुरू म्हणाले, ‘‘आज समाजाला संतविचारांची अत्यंत गरज आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींनंतर अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो; परंतु आयुष्याचा एक क्षणही समाज, देश आणि अध्यात्माकरिता खर्च न करता माणूस जन्म वाया घालवतो. नाशवंत प्रपंचाची ओढ मरणघटिका जवळ आली तरी कमी होत नाही. प्रपंचात राहूनदेखील नरदेहाचे सार्थक करता येते; परंतु दिवसेंदिवस घराघरांतील संस्कृती बिघडत चालली आहे. व्यसन हीच तरुणांची फॅशन झाली आहे. व्यसनाधीनतेने स्वत:चे आणि पर्यायाने देशाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)